Yearly Archives: 2024

धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शन (गडचिरोलीतून 400 भाविक रवाना)

गडचिरोली, 28 फेब्रुवारी रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर ठिकठिकाणाहून भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरीता आयोध्येत दाखल होत आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविकांना इच्छा असूनही आयोध्येत जाता आले नाही....

महाशिवरात्री यात्रेत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा*

जिल्हाधिकारी संजय मीणा *• महाशिवरात्री यात्रा आयोजनाचा आढावा*   गडचिरोली दि.२७ : महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना...

संदेशखालीतील महिलांवरील अत्याचाराचा नारी शक्तीने केला निषेध

गडचिरोली, ता. २७ : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराचा महिला समन्वय नारी शक्ती संघटनेने निषेध करत जिल्हाधिकारी संजय मीणा यांना आज निषेधपत्र सादर...

रसिकांची दाद : युवा साहित्य संमेलनात ‘अभिरुची न्यायालय’ रंगले

रंगभूमीची सेवा करण्याची सदानंद बोरकरांना शिक्षा गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आयोजित पहिले युवा साहित्य संमेलन नुकतेच सुमानंद सभागृहात पार पडले. दोन दिवसीय संमेलनात अभिरुप...

संगीत जगत के अनमोल सितारे, लोकप्रिय ग़ज़ल गायक पंकज उधास का निधन; उन्होंने 72 साल की उम्र में आखिरी सांस ली

गडचिरोली, ता 26: फिल्म इंडस्ट्री से एक बेहद दुखद खबर आ रही है. दिग्गज गजल गायक पंकज उधास का आज 26 फरवरी को निधन हो...

लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गडचिरोली, ता. २६ : चित्रपटसृष्टीतून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज २६ फेब्रुवारी रोजी निधन झालं...

जहल महिला माओवादी को गडचिरोली पुलिस ने गिरफ्तार किया

महाराष्ट्र सरकार ने घोषित किया था 06 लाख रुपये का इनाम गडचिरोली, 26 : गडचिरोली पुलिस ने भामरागढ़ तालुका के केदमारा वन क्षेत्र में...

जहाल महिला माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी केली अटक

गडचिरोली, ता. २६ : पोलिसांसोबत चकमकीसह अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी असलेल्या जहाल महिला माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी रविवार (ता. २५) भामरागड तालुक्यातील केडमारा जंगल परीसरात...

शिवाजी महाराजांच्या लोक हितकारी कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे

गडचिरोली,ता. २३ : छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांचे ३५० वे स्वराज्यभिषेकाचे वर्ष साजरे होत आहे. ते अन्यायाचे , अत्याचाराचे विरोधक होते. संपूर्ण...

आदिवासी समाजाचे लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करू.

गडचिरोली,ता. २२: आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिली. आदिवासी...
- Advertisment -
Google search engine

Most Read